राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार आज व उद्या मुसळधार पाऊस!
नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सूनचा परतीचा प्रवास हा 15 सप्टेंबरच्या दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी ही माहिती दिलेली आहे. मान्सूनच्या पश्चिम राजस्थानतून परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. अशातच राज्यात पावसाने जोर धरलेला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांबरोबर पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर …
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार आज व उद्या मुसळधार पाऊस! Read More »




