कर्जमाफीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
शेतकरी मागील अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यांमधील शेतकऱ्यांना परत प्रतीक्षाच करावी लागणार आहे, असे चित्र दिसून येत आहे. कारण यंदाच्या पावसाळी अधिवेशनात फक्त चर्चे व्यतिरिक्त काहीच न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा पदरी निराशाच पडलेली आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट वक्तव्य केलेले आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आलेले आहे. जवळपास वीस …
कर्जमाफीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? Read More »