कर्जमाफी व पीक कर्जाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आज आपण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (21 मे) रोजी मुंबईयेथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून अनेक मोठ्या घोषणा केलेले आहेत. खरीप हंगामातील पेरण्या सुरू होण्याअगोदरच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावीत व कर्ज मिळावण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शासनाने बँकांना कडक निर्देश दिलेले आहेत. …
कर्जमाफी व पीक कर्जाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? Read More »




