कांदा उत्पादकांना दिलासा! राज्यातील या चार जिल्ह्यांमध्ये कांदा महाबँक सुरू करण्याचे निर्देश.
आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कांद्याची नासाडी रोखण्यासाठी व कांद्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. हा प्रकल्प राज्यातील नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले आहेत. कांदा हे लवकर खराब होणारे पीक असल्यामुळे अणुऊर्जेच्या माध्यमातून त्यावर प्रक्रिया …