शेतकरी योजना

आता अ‍ॅग्रिस्टॅक फार्मर आयडी कार्डमध्ये ऑनलाईन दुरुस्ती करता येणार! जाणून घेऊया सविस्तर माहिती.

अनेक शेतकरी सध्या फार्मर युनिक आयडी काढण्यासाठी अ‍ॅग्रिस्टॅक या पोर्टलवर नोंदणी करत आहेत. याद्वारे शेतकऱ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित केली जात आहे. शेतकरी बांधवांना आपल्या शेतीच्या विकासासाठी व सरकारी योजनांचा सहज लाभ मिळावा यासाठी शासनाने अ‍ॅग्रिस्टॅक म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. या क्रमांकामुळे आपल्या जमिनीची माहिती आधार क्रमांकाशी जोडली जाते व …

आता अ‍ॅग्रिस्टॅक फार्मर आयडी कार्डमध्ये ऑनलाईन दुरुस्ती करता येणार! जाणून घेऊया सविस्तर माहिती. Read More »

शेतजमिनीचे वर्षानुवर्षे चाललेले वाद मिटवणाऱ्या सलोखा योजनेस मुदत वाढ !

महाराष्ट्र शासनाची सलोखा योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना शेत जमिनीवरील वाद मिटवण्यासाठी व सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या एकमेकांच्या जमिनीच्या अदलाबदली ही अधिकृत व कायदेशीररित्या करता येते. तसेच त्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्कात मोठी सवलत देण्यात येते. महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर देशांमध्ये जमिनीच्या वाटाबाबतची कोट्यावधी प्रकरणे ही …

शेतजमिनीचे वर्षानुवर्षे चाललेले वाद मिटवणाऱ्या सलोखा योजनेस मुदत वाढ ! Read More »

आता कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर हे काढावेच लागणार; नवीन GR आला.

राज्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ देण्याच्या उद्दिष्टाने राज्यात अ‍ॅग्रिस्टॅक योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच म्हणजेच फार्मर रजिस्ट्री शेतकऱ्यांच्या शेतीतील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदभिकृत (जियो रेफरन्स …

आता कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर हे काढावेच लागणार; नवीन GR आला. Read More »

शासनाकडून शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी 1 लाख रुपयांच्या अनुदान मिळणार!

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी त्याचबरोबर त्यांचे जीवनमाना सुधरावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीसाठी गरजेचे असणारे सिंचन सुविधांची निर्मिती करणे आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य पाण्याची सुविधा मिळते. तसेच त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत मिळते. …

शासनाकडून शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी 1 लाख रुपयांच्या अनुदान मिळणार! Read More »