कर्जमाफीसाठी परत प्रतीक्षा करावी लागणार; 10 दिवसांमध्ये कर्जमाफी होणार?
राज्यामधील शेतकऱ्यांना दिलासा मिळवा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष कर्जमाफी कधी होणार याकडे लागले होते. आता शेतकरीबांधवांसाठी अत्यंत दिलासादायक व आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मागील अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता आता मिटणार आहे. …
कर्जमाफीसाठी परत प्रतीक्षा करावी लागणार; 10 दिवसांमध्ये कर्जमाफी होणार? Read More »




