शेतकरी कर्जमाफीचा अहवाल राज्य सरकारकडे लवकरच सादर?
राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल येत्या महिन्याभरामध्ये राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. समितीच्या सदस्यांकडून अभिप्राय मागवण्यात आला आहे. त्यानंतर येत्या काही दिवसात बैठकीत त्यावर चर्चा होऊन हा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यात 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत असलेले दोन लाखापर्यंतचे कर्जमाफ करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. …
शेतकरी कर्जमाफीचा अहवाल राज्य सरकारकडे लवकरच सादर? Read More »




