mahatvachimahiti.com

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी?

आज आपण सदर लेखातून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांमधील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ (OTS) प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश सहकार मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. गोरगरीब शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा म्हणून ही योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. परंतु याचा शेतकरी कर्जमाफीवरती …

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी? Read More »

तरुणांसाठी सुवर्णसंधी! मुख्यमंत्री फेलोशिप योजनेच्या माध्यमातून कमवा महिना 61,500 रुपये!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयाच्या माध्यमातून राज्याच्या कारभार कसे पाहतात?, प्रशासन नेमके कसे चालते?, त्याचबरोबर मंत्रालयातील धोरणे, निर्णय प्रक्रिया नेमकी कशी चालते याचा प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांसमवेत काम करून अनुभव घेण्याची सुवर्णसंधी राज्यातील तरुणांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री फेलोशिप योजनेच्या माध्यमातून राज्यातील हुशार व होतकरू तरुण-तरुणींना मंत्रालयात काम करण्याची संधी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

तरुणांसाठी सुवर्णसंधी! मुख्यमंत्री फेलोशिप योजनेच्या माध्यमातून कमवा महिना 61,500 रुपये! Read More »

शेतकरी कर्जमाफीचा अहवाल राज्य सरकारकडे लवकरच सादर?

राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल येत्या महिन्याभरामध्ये राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. समितीच्या सदस्यांकडून अभिप्राय मागवण्यात आला आहे. त्यानंतर येत्या काही दिवसात बैठकीत त्यावर चर्चा होऊन हा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यात 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत असलेले दोन लाखापर्यंतचे कर्जमाफ करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. …

शेतकरी कर्जमाफीचा अहवाल राज्य सरकारकडे लवकरच सादर? Read More »

या योजनेच्या माध्यमातून फक्त 100 रुपयांमध्ये दरमहा 3000 रुपयांची पेन्शन मिळते?

आजही देशभरामध्ये मोठ्या संख्येने लोकांकडे कायमस्वरूपी नोकरी नाही. त्यामुळे अनेकदा त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असतो. ही समस्या लक्षात घेऊन शासनाने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केलेली आहे. या अंतर्गत वृद्धपकाळाची चिंता असलेल्यांना वयाच्या 60 वर्षानंतर 3000 रुपयांचे निवृत्तीवेतन मिळते. सदर योजना नक्की आहे तरी कोणती?- प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेच्या माध्यमातून ज्यांचे उत्पन्न …

या योजनेच्या माध्यमातून फक्त 100 रुपयांमध्ये दरमहा 3000 रुपयांची पेन्शन मिळते? Read More »