mahatvachimahiti.com

घरकुल योजनेचा हप्ता रखडला असेल तर काय करावे?

शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण (PMAY-G) या योजनेच्या माध्यमातून घरकुल लाभार्थ्यांना साधारणतः 1 लाख 20 हजार रुपये ते 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान 4 हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात दिले जाते. घर मंजूर झाल्यानंतर 15 हजार, पायाभरणी पूर्ण झाल्यानंतर 70 हजार व छत आणि बांधकाम प्रगतीनुसार उर्वरित हप्ते दिले जातात. जर तुमच्या घराचा हप्ता …

घरकुल योजनेचा हप्ता रखडला असेल तर काय करावे? Read More »

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026?

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी, पशुपालक व ग्रामीण भागातील उद्योजकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास अभियान 2026 ही नाविन्यपूर्ण योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान व आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. सदर योजना म्हणजे काय?- ही योजना ग्रामीण भागातील शेतकरी त्याचबरोबर पशुपालकांना स्वयंपूर्ण …

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026? Read More »

शासन शेतकरी कर्जमाफीच्या तयारीमध्ये…

राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक अभ्यास गट समिती स्थापन करण्यात आलेली होती. त्या समितीच्या माध्यमातून राज्य शासनाला अभ्यास करून अहवाल सादर करण्यात आलेला होता. साधारणता 15 एप्रिलपर्यंत हा अहवाल सादर केला जाईल असे सांगण्यात आलेले होते, परंतु त्याला थोडासा उशीर झाला व हा अहवाल राज्य …

शासन शेतकरी कर्जमाफीच्या तयारीमध्ये… Read More »

जमिनीचा खरा मालक नक्की कोण? फक्त 7/12 पाहून फसू नका?

जमीन खरेदी केलेला कागद आहे म्हणजे जमीन आपली ही सर्वसामान्य माणसाची समजूत अजूनही व्यवहारांवरती प्रभाव टाकताना दिसून येत आहे. परंतु अलीकडे सुप्रीम कोर्टने घेतलेल्या निर्णयाच्या माध्यमातून हा गैरसमज दूर झालेला आहे. जमीन व्यवहार फक्त कागदांवरती नाही तर कायदेशीर दृष्ट्या निर्विवाद मालकी हक्कावरती आधारित असावेत, असा स्पष्ट संदेश न्यायालयाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. विक्री करार विरुद्ध …

जमिनीचा खरा मालक नक्की कोण? फक्त 7/12 पाहून फसू नका? Read More »