पीएम किसान योजनेचा बंद झालेला हप्ता होणार पुन्हा चालू… फक्त हे करा.
देशभरातील लाखो शेतकऱ्यांना भारत सरकारच्याद्वारे राबवण्यात येणाऱ्या प्रंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळत असते. या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये थेट डीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात. परंतु काही शेतकऱ्यांनी चुकीने किंवा गैरसमजाने “Voluntary Surrender” हा पर्याय निवडला व त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळणे बंद झाले. ही …
पीएम किसान योजनेचा बंद झालेला हप्ता होणार पुन्हा चालू… फक्त हे करा. Read More »