शेतकरी कर्ज माफी योजना 2026; अखेर GR आला.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ला मंगळवारी (दि. 2) जून रोजी मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. या संदर्भातील जीआर हा 2 जून 2026 रोजी काढण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत होते व जे शेतकरी रेगुलर कर्ज घेऊन त्याची परतफेड करतात अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. 1 …




