कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय?
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवेळी नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागते. कांद्याचे भाव घसरतात व त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. 2025 मध्ये सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. याच पार्श्वभूमीवरती कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून कांद्याला प्रतिक्विंटल 2150 रुपये हमीभाव …
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय? Read More »



