कामाची माहिती

ई-पीक पाहणी करताना अडचण येत असेल तर फक्त ‘या’ गोष्टी करा, अ‍डचण येणार नाही?

राज्यांमध्ये 1 ऑगस्टपासून यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी सुरू झालेली आहे. परंतु नोंदणी करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी पीक पाहणी करण्याअगोदर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व्हर डाऊन किंवा ॲपमध्ये समस्या येणार नाहीत. प्रकल्प विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पिकाच्या फोटोसह ऑनलाईन पेरा शेतकऱ्यांना नोंदवता …

ई-पीक पाहणी करताना अडचण येत असेल तर फक्त ‘या’ गोष्टी करा, अ‍डचण येणार नाही? Read More »

बांगलादेशकडून कांदा आयातीस सुरुवात? कशी आहे बॉर्डरवरील परिस्थिती!

भारतीय कांदा बाजारात काहीशी सुधारणा दिसून येत आहे. त्याचबरोबर बांगलादेश सरकारने स्थानिक व्यापाऱ्यांना आयातीचा परवाना दिलेला आहे. त्यामुळे भारतीय कांद्याची निर्यात चालू झालेले आहे. परंतु ही निर्यात सध्या स्थितीत किरकोळ स्वरूपाची असल्याचे कांदा निर्यातदार, व्यापारी यांचे म्हणणे आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यातील कांदा बाजारात घसरण होत आहे. या पार्श्वभूमीवरती बांगलादेश सरकारने आयातीला परवानगी दिली की …

बांगलादेशकडून कांदा आयातीस सुरुवात? कशी आहे बॉर्डरवरील परिस्थिती! Read More »

जमीन खरेदी-विक्रीसाठी करण्यात येणाऱ्या दस्त नोंदणीचे काम राहणार तीन दिवस बंद!

जमीन खरेदी-विक्रीसाठी करण्यात येणाऱ्या दस्त नोंदणीचे सर्व्हर हे गुरुवारी (दि.14) रोजी मध्यरात्रीपासून रविवारी (दि.17) रोजी मध्यरात्रीपर्यंत तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे दस्त नोंदणी होऊ शकणार नाही, अशी माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी दिलेली आहे. हा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या आय सरिता या सर्व्हरच्या देखभाल व दुरुस्तीसाठी घेतलेला आहे. या प्रणालीच्या माध्यमातून …

जमीन खरेदी-विक्रीसाठी करण्यात येणाऱ्या दस्त नोंदणीचे काम राहणार तीन दिवस बंद! Read More »

रेशन दुकानदारांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

राज्यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना (अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब) अन्न, धान्याचे शिधा वितरित करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनच्या रकमेमध्ये आता वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. छगन भुजबळ म्हणाले की मागील अनेक दिवसांपासून रास्त भाव दुकानदारांनी मार्जिनमध्ये वाढ करण्याची मागणी केली होती. याबाबत …

रेशन दुकानदारांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! Read More »