मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना
आज आपण सदर लेखातून आनंदाची त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. शासनाने पुढील पाच वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याबाबत GR काढलेला आहे. ही योजना एप्रिल 2024 ते मार्च 2029 या दरम्यान लागू केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मागील तीन महिन्याचे बिल भरण्याची गरज नाही. सरकारने अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची घोषणा केली होती. त्या …