कामाची माहिती

जन्म नोंद हरवली तर जन्माचा दाखला पुन्हा कसा काढावा?

आज कोणत्याही शासकीय कामासाठी कागदपत्रांची आवश्यकता असते. यापैकी कुठलेही कागदपत्रे काढायचे ठरले तर सर्वात अगोदर जन्म दाखला असणे गरजेचे असते. जर हा जन्म दाखला म्हणजेच नोंद हरवली तर… जन्म दाखला हरवला म्हणजे तुमच्या जन्माची नोंद हरवल्यासारखेच आहे. अशावेळी तुम्हाला तुमची ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल. आता ऑनलाईन ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून …

जन्म नोंद हरवली तर जन्माचा दाखला पुन्हा कसा काढावा? Read More »

सीईटी अर्ज नावात फरक असला तरी आता भरता येणार?

राज्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना काही विद्यार्थ्यांना आधार कार्ड, अपार आयडी किंवा दहावी- बारावीच्या प्रमाणपत्रावरती नाव वेगळे असल्यामुळे अडचण येईल का अशी चिंता होत होती. परंतु सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे की अशा नावातील फरकामुळे अर्ज रद्द होणार नाही. ती दुरुस्ती करता येणार आहे. सध्या सीईटी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनेकांना जन्मतारीख किंवा …

सीईटी अर्ज नावात फरक असला तरी आता भरता येणार? Read More »

रेशन धान्य वाटपात पुन्हा बदल?

स्वस्त धान्य दुकानांमध्ये 1 जानेवारीपासून धान्य वितरणात काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये गव्हाचा कोटा वाढवण्यात आलेला आहे, तर तांदळाचा कोटा कमी करण्यात आलेला आहे. याशिवाय स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय ग्राहकांना साखरेचे वितरण केले जाणार आहे. यामुळे अंत्योदय ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे. तर इतर ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुरवठा विभागाला धान्य वितरणामध्ये काही …

रेशन धान्य वाटपात पुन्हा बदल? Read More »

आता तहसीलदारांच्या ‘या’ पत्रावरून आयुष्यमान कार्ड काढता येणार?

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड बंधनकारक आहे. परंतु यात बऱ्याच अडचणी येत होत्या. रेशन कार्ड लिंक न होणे, रेशन कार्डवरील 12 अंकी नंबर न जुळणे, तर काही जणांकडे रेशन कार्ड नसल्यामुळे योजनेपासून वंचित रहावे लागत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. परंतु आता या समस्येवरती उपाय म्हणून रेशन कार्ड नसलेल्या पात्र …

आता तहसीलदारांच्या ‘या’ पत्रावरून आयुष्यमान कार्ड काढता येणार? Read More »