पीकविमा योजनेमध्ये सहभाग नोंदवण्याचा उद्याचा शेवटचा दिवस?
शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदती 31 जुलै ही आहे. राज्यामध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना ही नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या हेतूने राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यात विविध कंपन्यामार्फत पीकविमा योजना राबवण्यात येते. खरीप हंगामामधील बाजरी, भुईमूग, …
पीकविमा योजनेमध्ये सहभाग नोंदवण्याचा उद्याचा शेवटचा दिवस? Read More »