कामाची माहिती

पीकविमा योजनेमध्ये सहभाग नोंदवण्याचा उद्याचा शेवटचा दिवस?

शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदती 31 जुलै ही आहे. राज्यामध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना ही नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या हेतूने राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यात विविध कंपन्यामार्फत पीकविमा योजना राबवण्यात येते. खरीप हंगामामधील बाजरी, भुईमूग, …

पीकविमा योजनेमध्ये सहभाग नोंदवण्याचा उद्याचा शेवटचा दिवस? Read More »

लासलगावला झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये ‘हे’ ठराव मांडण्यात आले?

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक काल(ता.28) लासलगाव कांदा बाजार समितीच्या प्रांगणामध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. भारत दिघोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये सध्या कांद्याच्या बाजारभावात दिसून येणारी घसरण, उत्पादन खर्चापेक्षा मिळणारा अत्यल्प दर, शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान व शासनाची उदासीनता या मुद्द्यावरती सखोल चर्चा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी परिस्थितीचे …

लासलगावला झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये ‘हे’ ठराव मांडण्यात आले? Read More »

लाडकी बहीण योजना, 26.34 लाख महिला अपात्र!

राज्य शासनाच्या माध्यमातून जून महिन्यातील लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची त्याचबरोबर अपात्र महिलांची संख्या पहिल्यांदाच जाहीर करण्यात आलेली आहे. 2.25 कोटी पात्र लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावरती लाभ हस्तांतरित केलेला आहे. त्याचवेळी एकूण 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरता स्थगित केलेला आहे. काय म्हणाल्या आदिती तटकरे?- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी …

लाडकी बहीण योजना, 26.34 लाख महिला अपात्र! Read More »

पुरंदर विमानतळाला जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना जमीन परताव्या व्यतिरिक्त अजून काय देण्यात येणार?

विमानतळाच्या प्रस्तावित भूसंपादनामध्ये संमतीने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना दहा टक्के जमीन परताव्यासोबत आता कुटुंबातील एका व्यक्तीला विमानतळ परिसरामध्ये उभारल्या जाणाऱ्या खाजगी उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. या परिसरात उद्योग भरणाऱ्यांना जमीन देतानाच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी अटच एमआयडीसीतर्फे टाकली जाणार आहे. याबरोबरच कुटुंबातील एका व्यक्तीला आयटीआयचे प्रशिक्षण देण्यासाठीचे शुल्क देखील एमआयडीसी तर्फेच …

पुरंदर विमानतळाला जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना जमीन परताव्या व्यतिरिक्त अजून काय देण्यात येणार? Read More »