किर्तनकार व वारकऱ्यांसाठी पेन्शन; मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापना करण्याचा निर्णय.
राज्यातील किर्तनकार व वारकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी त्याचबरोबर सोयी- सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापना करण्याचा निर्णय रविवारी राज्य शासनाने घेतला आहे. जे वारकरी परंपरेने महिन्याची पायी वारी करतात त्यांना महामंडळाच्या माध्यमातून वृद्ध काळात ‘वारकरी पेन्शन योजना’ सुरू करण्यात येणार आहे. तसेच राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. …
किर्तनकार व वारकऱ्यांसाठी पेन्शन; मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापना करण्याचा निर्णय. Read More »