पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासन शेतकऱ्यांकडून प्रति टन ऊसामागे 15 रुपयांची कपात करणार?
यंदा झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे भरपूर हाल झालेले आहेत व त्यातच राज्य शासनाने आणखी एक निर्णय घेतलेला आहे. राज्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यंदाच्या गाळप हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन पाच रुपये व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन दहा रुपयांची कपात केली जाणार आहे. यादरम्यान, सप्टेंबर महिन्यात राज्यभरातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास …
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासन शेतकऱ्यांकडून प्रति टन ऊसामागे 15 रुपयांची कपात करणार? Read More »




