कामाची माहिती

आता एसटी बसचा प्रवास 75 वर्षावरील ज्येष्ठ  नागरिकांसाठी होणार मोफत

आपले शासन हे अनेकदा राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करत असते. सरकार या योजनेच्या माध्यमातून लोकांच्या उन्नतीसाठी,म प्रगतीसाठी प्रयत्न करत असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा महत्वपूर्ण निर्णय म्हणजे राज्यात ज्या जेष्ठ नागरिकांचे वय 75 वर्षे पूर्ण झाले आहे अशा नागरिकांना यानंतर एसटी बसच्या प्रवासासाठी पैसे खर्च करावे लागणार …

आता एसटी बसचा प्रवास 75 वर्षावरील ज्येष्ठ  नागरिकांसाठी होणार मोफत Read More »

मोबाईल ट्रेकिंग सिस्टम! आता रहा बिनधास्त मोबाईल चोर पकडला जाणार एका झटक्यात

केंद्र सरकारच्या या नवीन मुख्य यंत्रणेमुळे काही मिनिटातच मोबाइल चोर पकडला जाईल. अथवा हरवलेला मोबाईल लगेच सापडला जाईल. मोबाईल चोरीची चिंता आता करण्याची गरज नाही. पण ही योजना कशी काम करते, याचा आपणास कसा फायदा होईल, असे असंख्य प्रश्न तुम्हाला पडले असतील. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही यंत्रणा. सदर योजनेची निगराणी प्रणाली- …

मोबाईल ट्रेकिंग सिस्टम! आता रहा बिनधास्त मोबाईल चोर पकडला जाणार एका झटक्यात Read More »

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबाला आता 25 लाख इतकी नुकसान भरपाई मिळणार

आज आपण महाराष्ट्र सरकारच्या नवीन योजनेबद्दलची माहिती पाहणार आहोत. अनेकदा जंगली वन्यप्राणी आपल्या शेतात फिरत असतात. जर जंगलीवन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, अपंगत्व आल्यास, गंभीर जखमी झाल्यास व किरकोळ जखमी झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांस वन विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनातर्फे नुकसान भरपाई देण्यात येते. आता तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये …

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबाला आता 25 लाख इतकी नुकसान भरपाई मिळणार Read More »