कामाची माहिती

तमिळनाडूमध्ये मान्सून आल्यामुळे अति मुसळधार पावसाची शक्यता? महाराष्ट्रात कधी येणार मान्सून?

चालू स्थितीला राज्यात सगळीकडे अतिशय उकाडा जाणवत आहे. त्याचबरोबर उत्तर भारतात उष्णतेची लाट पाहण्यास मिळत आहे. मान्सूनची वाटचाल ही चांगल्या प्रकारे सुरू आहे. यावर्षी केरळमध्ये दोन दिवस अगोदरच मान्सून दाखल झाल्यामुळे गुरुवारी (30 मे) भारतीय हवामान खात्याने अधिकृतरित्या असे जाहीर केले आहे की आणखी एक चांगली बातमी आहे. केरळ नंतर आता मान्सून तमिळनाडूमध्ये दाखल झालेला …

तमिळनाडूमध्ये मान्सून आल्यामुळे अति मुसळधार पावसाची शक्यता? महाराष्ट्रात कधी येणार मान्सून? Read More »

बर्ड फ्यूचा प्रादुर्भाव केरळमध्ये वाढला, केंद्र शासनाचा सर्व राज्यांना खबरदारीचा आदेश.

नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील मृत कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूच्या आजाराला कारणीभूत असणारा एच 5 एन 1 हा विषाणू मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळून आला होता. तेव्हापासून आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये पक्षी व कोंबड्यांमध्ये विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने केंद्र शासनाने शुक्रवारी (31 मे) रोजी सर्व राज्य सरकारांना सतर्क पाळण्याचा आदेश दिला आहे. काय आहे केंद्राचे आदेश देशात …

बर्ड फ्यूचा प्रादुर्भाव केरळमध्ये वाढला, केंद्र शासनाचा सर्व राज्यांना खबरदारीचा आदेश. Read More »

आरटीई प्रवेश प्रक्रियेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ.

आरटीईच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमधील 25% राखीव जागांवरती मोफत प्रवेश दिला जातो. ही प्रवेश प्रक्रिया प्राथमिक शिक्षण विभागाद्वारे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या मार्फत राबवण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून दरवर्षी राज्यातून तीन लाखाहून अधिक अर्ज येत असतात. आरटीईच्या माध्यमातून 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया शिक्षण विभागाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार …

आरटीई प्रवेश प्रक्रियेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ. Read More »

जर गॅस ekyc या तारखेच्या अगोदर केली नाही, तर अनुदान होणार बंद.

आज आपण सदर लेखातून गॅस धारकांसाठी महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत. केंद्र शासनाच्या वतीने कोणत्याही गॅस धारकांसाठी म्हणजेच एचपी गॅस, इंडियन गॅस किंवा भारत गॅस धारक असाल तर आपल्या गॅसची ई-केवायसी करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया ई-केवायसी कशी करावी? ई-केवाईसी करणे का गरजेचे आहे?- ई-केवाईसी करणे का गरजेचे आहे कारण आपण हयात …

जर गॅस ekyc या तारखेच्या अगोदर केली नाही, तर अनुदान होणार बंद. Read More »