कामाची माहिती

रेशन कार्ड धारकांना मिळणार धान्य ऐवजी 9,000 रुपये.

राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये रेशन कार्ड धारकांना धान्य ऐवजी पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील जे केशरी रेशन कार्ड धारक आहेत, त्यांना आता धान्य ऐवजी पैशाचे वितरण केले जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये धान्य ऐवजी पैसे मिळणार आहेत. राज्यातील 14 जिल्ह्यांचा या योजनेच्या माध्यमातून समावेश करण्यात आलेला आहे. जर …

रेशन कार्ड धारकांना मिळणार धान्य ऐवजी 9,000 रुपये. Read More »

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 29 जूनला होणार.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आषाढी एकादशी निमित्त आळंदीतून शुक्रवार 29 जून 2024 रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पालखीचा पहिला मुक्काम हा आळंदीतील गांधीवाड्यातील दर्शनबारी मंडपात होणार आहे. यावर्षी पालखीचा मुक्काम हा पुणे येथे 30 जून व 1 जुलै असे दोन दिवस व सासवड येथे 2 व 3 जुलै असे दोन दिवस …

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 29 जूनला होणार. Read More »

दुष्काळ अनुदान दुसरी यादी जाहीर.

आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. दुष्काळ अनुदान थेट शेतकऱ्यांचा बँक खात्यात जमा होणार आहे. 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यांसाठी ही दुष्काळ यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची  नावे पहिल्या यादीत आली नव्हती, त्यांनी आपले नाव दुसऱ्या यादीत आले आहे का ते पहावे. आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी …

दुष्काळ अनुदान दुसरी यादी जाहीर. Read More »

कसा ओळखावा केमिकल विरहित आंबा? या चार पर्यायांमुळे फसवणूक होण्यापासून ग्राहकांचा बचाव होणार.

आपल्या राज्यातील शेतकरी हे नैसर्गिक रित्या झाडांवर आंबे पिकवत असतात; परंतु एकदा व्यापाराच्या हातात आंबा गेल्यानंतर किंवा किरकोळ विक्रेत्यांकडे गेल्यानंतर त्याच्यावर बऱ्याच केमिकल युक्त प्रक्रिया केला जातात. काही आंब्यांना गुणवत्ता नसली तरीही ते केमिकलने पिकवले जातात व त्याचे मूल्यवर्धन केले जाते. यामुळे ग्राहक आणि शेतकरी यांना मोठा फटका बसतो. परंतु यामुळे काही वेळा ग्राहक शेतकऱ्यांना …

कसा ओळखावा केमिकल विरहित आंबा? या चार पर्यायांमुळे फसवणूक होण्यापासून ग्राहकांचा बचाव होणार. Read More »