कामाची माहिती

शेतकरी उत्पादक कंपन्यांचे ‘नाफेड’ने थकवले 15 कोटी रुपये.

खरेदी केलेल्या कांद्याचे कमिशन मजुरी व अनामत रक्कम परत न मिळाल्याने नाशिक, पुणे, नगर व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील 18 शेतकरी उत्पादक कंपन्यांचे तब्बल 14 कोटी 89 लाख 65 हजार रुपये थकीत आहे. त्यामुळे जवळपास 150 कंपन्या अडचणीत आहेत.’नाफेड’ने हिशेब पूर्ण केलेला नाही. त्यामुळे मालेगाव तालुक्यातील कंपन्यांच्या सभासद शेतकऱ्यांनी आवाज उठवलेला आहे. नाफेड व एनसीसीएफ …

शेतकरी उत्पादक कंपन्यांचे ‘नाफेड’ने थकवले 15 कोटी रुपये. Read More »

नाफेडच्या कांदा दरात परत बदल.

नाफेड हे कांदा दरात वारंवार बदल करत आहे. आता पुन्हा नव्याने जिल्ह्याप्रमाणे कांदा दर ठरवण्यात येणार आहेत. परंतु बाजार भावा पेक्षा हे दर कमीच आहेत. शेतकऱ्यांनी आपला कांदा नाफेडला देऊ नये, असे निवेदन महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केले आहे. त्याबाबतीत त्यांनी एक प्रसिद्ध पत्रक जारी केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की केंद्र सरकारच्या …

नाफेडच्या कांदा दरात परत बदल. Read More »

आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांनाही मिळणार मोफत उपचार.

आपल्या शासनाच्या माध्यमातून आरोग्यविषयक खर्च कमी व्हावा यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मोफत उपचार दिले जातात या योजनेची व्याप्ती अजून वाढावी म्हणून राज्य सरकारने आणखी एक पाऊल उचलले आहे. शासनाने पांढऱ्या रंगाची शिधापत्रिका आधार कार्डशी संलग्न करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता पांढऱ्या …

आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांनाही मिळणार मोफत उपचार. Read More »

जर गॅस ई-केवायसी केली नाही, तर गॅस सिलेंडर मिळणे होणार बंद.

आज आपण सदर लेखातून गॅस धारकांसाठी महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत. केंद्र शासनाच्या वतीने कोणत्याही गॅस धारकांसाठी म्हणजेच एचपी गॅस, इंडियन गॅस किंवा भारत गॅस धारक असाल तर आपल्या गॅसची ई-केवायसी करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया ई-केवायसी कशी करावी? ई-केवाईसी करणे का गरजेचे आहे?- ई-केवाईसी करणे का गरजेचे आहे कारण आपण हयात …

जर गॅस ई-केवायसी केली नाही, तर गॅस सिलेंडर मिळणे होणार बंद. Read More »