कामाची माहिती

1 रुपयात पिक विमा ही योजना बंद; आता राज्यात सुधारित पिक विमा योजना राबवली जाणार!

शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरायचा व त्यात राज्य सरकारला आपला आर्थिक सहभाग देऊन विमा कंपन्यांना रक्कम देण्यात येईल, ही पूर्वीची राज्यात असलेली पद्धत पुन्हा एकदा लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. मागील दोन वर्षापासून राज्यांमध्ये सुरू असलेली एक रुपयात पिक विमा योजना आता बंद करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये मागील …

1 रुपयात पिक विमा ही योजना बंद; आता राज्यात सुधारित पिक विमा योजना राबवली जाणार! Read More »

रेशनकार्डधारकांना शेवटची संधी!

आज आपण सदर लेखातून रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत. ज्या रेशनकार्ड धारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना उद्यापर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी फक्त एकच दिवस उरलेला आहे. जर 30 एप्रिल पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर मोफत रेशन धान्य मिळणे बंद होणार आहे. या अगोदर शेवटची तारीख ही 30 मार्च …

रेशनकार्डधारकांना शेवटची संधी! Read More »

राज्यातील गायरान जमिनींच्या बाबतीत शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात अनेक वर्षापासून गायरान अतिक्रमण ही एक समस्या गंभीर बनलेली आहे. गायरान जमीन म्हणजेच गावासाठी राखीव असलेली सामायिक जमिनी. या जमिनीचा उपयोग हा प्रामुख्याने जनावरे चारण्यासाठी, शेतीपूरक उपक्रमांसाठी, शासकीय योजनांसाठी तसेच ग्रामविकासासाठी करण्यात येतो. परंतु गेल्या काही दशकांमध्ये या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आलेले आहे. तसेच शेती उपयोग व खाजगी …

राज्यातील गायरान जमिनींच्या बाबतीत शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! Read More »

सात-बारा उताऱ्यावर पंधरा दिवसांत होणार नोंद?

जमीन खरेदी केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर प्रत्यक्ष नावे येण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. या धर्तीवर नोंदणी विभागाची ‘आय सरिता’ व भूमिअभिलेख विभागाची ‘ई-फेरफार’ या दोन संगणक प्रणाली एकमेकांशी जोडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे दस्त नोंदवल्यानंतर ऑनलाईन फेरफार नोंद घेतली जाणार आहे. या सुविधेमुळे 15 ते 20 दिवसात सातबारा उताऱ्यावर नाव नोंदविले जाणार आहे. हा निर्णय …

सात-बारा उताऱ्यावर पंधरा दिवसांत होणार नोंद? Read More »