कामाची माहिती

शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी! ई-पीक पाहणी मोबाईल ॲप ‘या’ तारखेपर्यंत बंद राहणार आहे?

राज्यभरात डिजिटल क्रॉप सर्वे प्रकल्पाच्या माध्यमातून रब्बी 2024-25 व उन्हाळी 2024-25 हंगामापासून प्रक्रिया ही सुधारित मोबाईल ॲपच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून ई-पीक पाहणी करण्यासाठी हंगामाचा सुरुवातीचा 45 दिवसांचा कालावधी उपलब्ध केलेला आहे. त्यानंतर उरलेल्या खातेदारांची ई-पीक पाहणी नोंद करण्यासाठी सहायक स्तरावर 45 दिवसांचा कालावधी मोबाईलअ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. …

शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी! ई-पीक पाहणी मोबाईल ॲप ‘या’ तारखेपर्यंत बंद राहणार आहे? Read More »

पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा

शेतकरी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबतच्या अनेकदा तारखांचा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे. परंतु अद्यापही तारखेबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्या अगोदर शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचे आवाहन करण्यात आलेले आहे. पीएम किसान योजनेच्या 20 हप्त्याचे वितरण आज होईल, उद्या होईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.   पीएम नरेंद्र …

पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा Read More »

बोगस पिक विमा योजनेचा फसवणूक करून लाभ घेणाऱ्यांची नावे जाणार ‘या’ यादीमध्ये!

राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना ही विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानी पासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टीने राबवली जाते. एखाद्या अर्जदारने जर बोगस किंवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांना पुढील किमान पाच वर्ष काळ्या यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही. खरीप हंगाम योजनेतील पिकांमध्ये भात, खरीप ज्वारी, …

बोगस पिक विमा योजनेचा फसवणूक करून लाभ घेणाऱ्यांची नावे जाणार ‘या’ यादीमध्ये! Read More »

पुरंदर विमानतळासाठी ठरलेल्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना काय काय मिळणार?

राज्य शासनाने पुरंदर विमानतळासाठी संमतीने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आता या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या शेतकऱ्यांना एकूण जमिनीच्या 10 टक्के विकसित भूखंड देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर रोख रक्कम म्हणून सध्याच्या दराच्या चारपट मोबदलाही देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांचा विरोध संपून …

पुरंदर विमानतळासाठी ठरलेल्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना काय काय मिळणार? Read More »