शेतकरी योजना

नेमकी कर्जमाफी कोणाची होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

शेतकरी कर्जमाफीसाठी समिती तयार करण्यात आलेली आहे व त्याचा अहवाल अपेक्षित आहे. कर्जमाफीसंदर्भात आम्ही जे काही आश्वासन दिलेले आहे, ते आम्ही योग्य वेळ आली की पूर्ण करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिलेली आहे. ते राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना बोलत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले की, आम्ही समिती तयार …

नेमकी कर्जमाफी कोणाची होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? Read More »

जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार का?

ग्रामीण भागातील विकास सोसायट्यांमार्फत (सेवा सहकारी संस्था) वितरित करण्यात आलेल्या कर्जाच्या थकीत खात्याविषयी माहिती संकलनाचे काम सुट्टीच्या दिवशी देखील युद्धपातळीवर सुरू आहे, यासाठी फक्त तीनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. दि.15 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती जिल्हा बँक त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकांना पोर्टलवर अपलोड करून शासनास पाठवावी लागणार आहे. बँक खात्याला आधार कार्ड न जोडणे, …

जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार का? Read More »

तुमच्या गावांमध्ये कोणाकोणाला पीएम किसान योजनेचे 2 हजार रुपये मिळतात? फक्त एका क्लिकवर पहा.

राज्यामधील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. केंद्र शासनाच्या मार्फत हा हप्ता लवकरच वितरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे. परंतु हा हप्ता मिळण्याअगोदरच प्रत्येक लाभार्थ्याने आपले नाव यादीत आहे की नाही याची खात्री करणे गरजेचे आहे. पीएम किसान योजना म्हणजे काय?- पीएम किसान सन्माननिधी योजना ही …

तुमच्या गावांमध्ये कोणाकोणाला पीएम किसान योजनेचे 2 हजार रुपये मिळतात? फक्त एका क्लिकवर पहा. Read More »

ई-पीक पाहणी करण्याचे शेवटचे तीन दिवस बाकी?

शासनामार्फत रब्बी हंगामातील पिकांची अधिकृत नोंद व्हावी, यासाठी ई-पीक पाहणी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी 24 जानेवारीपर्यंत पिकांची ऑनलाईन नोंद पूर्ण करणे गरजेचे आहे. मुदतीत नोंदणी न केल्यास सातबाऱ्यावरील पिकाचा रकाना कोरा राहणार आहे. त्यामुळे भविष्यात पीक विमा त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तींच्या काळातील मदतीपासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. महसूल विभागामार्फत ई-पीक …

ई-पीक पाहणी करण्याचे शेवटचे तीन दिवस बाकी? Read More »