शासन देत आहे 90% सबसिडी; सौर पंपासाठी अर्ज सुरू!
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवण्यास सुरुवात केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज कपातीच्या त्रासातून मुक्ती मिळाली आहे. तसेच दिवसा सहज व सुरक्षित सिंचन योजनेचा लाभ घेता येत आहे. या अगोदर कृषी पंपांना वीज नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतात जाऊन पाणी द्यावे लागत होते. परंतु सौर कृषी पंप योजनेमुळे …
शासन देत आहे 90% सबसिडी; सौर पंपासाठी अर्ज सुरू! Read More »




