शेतकरी योजना

कर्जमाफी बद्दल दत्तात्रय भरणे काय म्हणाले?

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आचारसंहितेमध्ये अडकू शकेल का? असे जेव्हा दत्तात्रय भरणे यांना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की राज्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात. शेवटी याबाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब उत्तर देतील. त्यांनी पूर्वीच कर्जमाफीचा निर्णय जाहीर केलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की या राज्यातला शेतकरी आज अडचणीत आहे कधी कधी पाऊस जास्त पडतो, …

कर्जमाफी बद्दल दत्तात्रय भरणे काय म्हणाले? Read More »

शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! आता मोफत पोलीस मदत मिळणार?

शेत रस्ते आणि पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण हटवताना अनेक वेळा वाद, तणाव आणि दबाव निर्माण होत असतो. विशेषतः लहान व गरजू शेतकऱ्यांना अशा परिस्थितीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत अतिक्रमण हटवण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागचा उद्देश काय?- या निर्णयाचा मुख्य …

शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! आता मोफत पोलीस मदत मिळणार? Read More »

शासन शेतकरी कर्जमाफीच्या तयारीमध्ये…

राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक अभ्यास गट समिती स्थापन करण्यात आलेली होती. त्या समितीच्या माध्यमातून राज्य शासनाला अभ्यास करून अहवाल सादर करण्यात आलेला होता. साधारणता 15 एप्रिलपर्यंत हा अहवाल सादर केला जाईल असे सांगण्यात आलेले होते, परंतु त्याला थोडासा उशीर झाला व हा अहवाल राज्य …

शासन शेतकरी कर्जमाफीच्या तयारीमध्ये… Read More »

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय?

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवेळी नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागते. कांद्याचे भाव घसरतात व त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. 2025 मध्ये सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. याच पार्श्वभूमीवरती कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून कांद्याला प्रतिक्विंटल 2150 रुपये हमीभाव …

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय? Read More »