‘मागेल त्याला कांदाचाळ’ योजना राबवण्यात यावी.
राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौरपंप व शेततळे या योजना राबवण्यात येतात. याचा फायदा हजारो शेतकऱ्यांना झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाकडून आता याच धर्तीवर ‘मागेल त्याला कांदाचाळ’ ही योजना राबवण्याची मागणी केली जात आहे. बाजारभावात वाढ झाल्यावर साठवलेल्या कांद्याच्या विक्रीतून अधिक फायदा होईल, यामुळे ही योजना सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. दौंड …




