‘नमो किसान सन्मान निधी’ योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणार इतके रुपये!
शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासन समर्पित आहे व त्या दिशेने तसे प्रयत्न देखील सुरू आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात होत आहे. राज्य शासन देखील केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी’ योजनेच्या माध्यमातून 6 हजार रुपये देते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अर्थसाह्य आता लवकरच 3000 रुपयांनी वाढवण्यात …
‘नमो किसान सन्मान निधी’ योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणार इतके रुपये! Read More »




