शेतकऱ्यांना आता फक्त मिळणार 5 मिनिटात कृषी कर्ज. नाबार्ड व आरबीआय मध्ये झाला करार.
आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. बँकेतून शेतकऱ्यांना कृषी कर्ज घेण्यासाठी 3 ते 4 आठवडे वाट पहावी लागत होती. परंतु आता ती वाट पहावी लागणार नाही. कारण राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (NABARD) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या RBI शाखेसोबत करार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता फक्त 5 मिनिटात कर्ज मिळणे …
शेतकऱ्यांना आता फक्त मिळणार 5 मिनिटात कृषी कर्ज. नाबार्ड व आरबीआय मध्ये झाला करार. Read More »