सरकारी योजना

लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र लाभार्थ्यांना पती किंवा वडील नाही त्यांनी e-KYC कशी करावी?

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी व प्रमाणीकरण करण्यासाठी e-KYC माध्यमातून Aadhaar Authentication करण्यासाठी दिनांक 18-11-2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. परंतु राज्यातील काही जिल्ह्यात ओढवलेली नैसर्गिक आपत्ती त्याचबरोबर या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या आधार क्रमांकावरती OTP प्राप्त होण्यास निर्माण झालेली अडचण व या योजनेअंतर्गत …

लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र लाभार्थ्यांना पती किंवा वडील नाही त्यांनी e-KYC कशी करावी? Read More »

लाडकी बहीण योजनेची e-KYC करण्यासाठी मुदतवाढ?

आज आपण सदर लेखातून सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना e-KYC प्रक्रियेसाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी ई-केवायसी करता आली नाही त्यांना आता मोठा दिलासा यामुळे मिळणार आहे. e-KYC मोठ्या प्रमाणावरती सुरू असताना अलीकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात …

लाडकी बहीण योजनेची e-KYC करण्यासाठी मुदतवाढ? Read More »

लाडकी बहीण ekyc करण्यासाठी ज्या पात्र लाभार्थ्यांना पती/वडील नसतील तर काय करावे?

आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या महत्त्वाकांशी योजनेतील लाभार्थी महिलांना सध्या ई-केवायसी करण्याच्या प्रक्रियेत येत असलेल्या अडचणींवरती राज्य शासनाने मोठा व महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी याबाबतीमध्ये महत्त्वाची माहिती दिलेली आहे. यामुळे रु. 1500 …

लाडकी बहीण ekyc करण्यासाठी ज्या पात्र लाभार्थ्यांना पती/वडील नसतील तर काय करावे? Read More »

जमीन तुकडेबंदी कायद्याचा सुधारित अध्यादेश आला?

महाराष्ट्र राज्यांमध्ये तुकडेबंदी कायदा हा एक जमिनी विषयक कायदा होता. या कायद्यानुसार शेतीसाठी किंवा निवासी वापरासाठी जमिनीचे तुकडे ठराविक किमान क्षेत्रफळापेक्षा लहान प्रमाणात विक्री-खरेदी करता येत नव्हते. याचा उद्देश शेती योग्य जमीन फुटून छोटे-छोटे तुकडे होऊ नयेत व शेती उत्पादनक्षभ रहावी, असा होता. परंतु वाढत्या नागरीकरणामुळे अनेकांनी गाव व शहरांच्या आसपास लहान भूखंड विकत घेतले …

जमीन तुकडेबंदी कायद्याचा सुधारित अध्यादेश आला? Read More »