जर दुष्काळग्रस्त ई-केवायसी करूनही पैसे आले नाहीत तर लगेच करा हे काम.
शेतकऱ्यांचे दुष्काळ व अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने ई-केवायसी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले आहे, तरी त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर आपण सांगितलेले खालील काम करावे. कोणत्या शेतकऱ्यांचा खात्यात पैसे जमा झाले आहेत?- ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे, त्या खात्यावरती …
जर दुष्काळग्रस्त ई-केवायसी करूनही पैसे आले नाहीत तर लगेच करा हे काम. Read More »




