आता राज्यातील ‘या’ रेशनकार्ड धारकांना दीड वर्षानंतर पुन्हा मिळणार ही वस्तू?
आज आपण सदर लेखातून आज आपण राज्यातील रेशनकार्ड धारकासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे तब्बल दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा साखरेचे वितरण सुरू होणार आहे. शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून आवश्यक साखर उपलब्ध झाल्याने रेशन दुकानातून प्रतिमहा एक किलो साखरेचे वितरण करण्यात येणार …
आता राज्यातील ‘या’ रेशनकार्ड धारकांना दीड वर्षानंतर पुन्हा मिळणार ही वस्तू? Read More »




