भूमी अभिलेख विभागाचा शेतजमिनीच्या सीमांबाबत मोठा निर्णय?
राज्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी सातबारा उताऱ्यातील फेरफार व पोटहिश्श्यांची वाढ ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक सातबारा किमान तीन वेळा फुटल्यामुळे त्यावरील पोटहिश्श्यांचे नकाशे व नोंदणी करणे गरजेचे आहे. यामुळे अनेकदा बांधावरील वाद उफाळून येतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने एक अभिनव व महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतलेला आहे. भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून राज्यातील 18 …
भूमी अभिलेख विभागाचा शेतजमिनीच्या सीमांबाबत मोठा निर्णय? Read More »