रेशन कार्ड ई-केवायसी करण्याची 31 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत!
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून स्वस्त धान्य मिळावे यासाठी सर्व रेशनकार्डधारकांना ‘ई-केवायसी’ करणे बंधनकारक केले आहे. अन्न व सार्वजनिक मंत्रालयाने या अगोदरच तसे निर्देश देखील दिलेले आहेत. परंतु तरीही अनेक शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ई-केवायसी करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. जर शिधापत्रिकाधारकांनी 31 ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना …
रेशन कार्ड ई-केवायसी करण्याची 31 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत! Read More »




