सरकारी योजना

रेशन कार्ड ई-केवायसी झालेली आहे की नाही? पाहण्याची पद्धत…

देशातील नागरिकांना रेशन कार्डच्या माध्यमातून मोफत धान्यांचे वाटप करण्यात येते. आता हे वाटप ऑनलाईन केले जाते. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत रेशन कार्डची ई-केवायसी करणे गरजेचे आहे. या अगोदर 2013 मध्ये देशातील रेशन कार्ड धारकांनी रेशन कार्डची ई-केवायसी केलेली होती. 2013 पासून 10 वर्षाहून अधिक काळ उलटलेला आहे. नियमानुसार दर 5 वर्षांनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. …

रेशन कार्ड ई-केवायसी झालेली आहे की नाही? पाहण्याची पद्धत… Read More »

शेतकरी ओळखपत्र यादी अशी करा डाऊनलोड !

शासनाने शेतकरी बांधवांना आपल्या शेतीच्या विकासासाठी तसेच सरकारी योजनांचा सहज लाभ घेता यावा यासाठी ‘अ‍ॅग्रिस्टॅकच्या’  माध्यमतून शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. या क्रमांकामुळे आपल्या जमिनीची माहिती आधार क्रमांकाशी जोडली जाते व शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध सरकारी योजनांचा लाभ सहज मिळण्यास मदत होते. अ‍ॅग्रिस्टॅक योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांची फार्मर आयडी यादी जाहीर करण्यात …

शेतकरी ओळखपत्र यादी अशी करा डाऊनलोड ! Read More »

रेशन कार्डधारकांसाठी शेवटची संधी!

महाराष्ट्र शासनाने रेशन कार्डधारकांना ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक केलेली आहे. ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2025 आहे. जर ही प्रक्रिया 31 मार्च 2025 च्या अगोदर पूर्ण केली नाही तर त्या लाभार्थ्यास अनुदानित अन्नधान्य मिळणे बंद होऊ शकते. तसेच ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेले नाही त्यांची शिधापत्रिकेतून नावे देखील वगळली जाणार आहेत. ई-केवायसी प्रक्रिया करणे का …

रेशन कार्डधारकांसाठी शेवटची संधी! Read More »

कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 ऐवजी आले 500 रुपये!

महायुती सरकारने सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये केले जातील असे आश्वासन दिले होते. सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढले जातील, असे म्हटले जात होते. परंतु अद्याप अशा प्रकारची सरकारने कसलीही घोषणा केलेली नाही. अशी परिस्थिती असताना आता शेतकरी महिलांच्या अकाउंटवर 1500 ऐवजी केवळ 500 रुपये …

कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 ऐवजी आले 500 रुपये! Read More »