शेतीला जोडधंदा म्हणून व्यवसाय करायचा असेल? तर मिळतंय 50 लाख रुपयांपर्यंत अनुदान!
केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन योजनेच्या माध्यमातून नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेत शेतीपूरक प्रकल्पांना दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत(50 टक्के) अनुदान देण्यात येते. त्यामुळे ही योजना शेतकरी व पशुपालकांसाठी वरदान ठरणारी आहे. यामध्ये कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास, मुरघास निर्मिती, वैरण बियाणे उत्पादन आदी प्रकल्पांचा समावेश करण्यात आलेला आहे. पशुसंवर्धन उद्योजकता …
शेतीला जोडधंदा म्हणून व्यवसाय करायचा असेल? तर मिळतंय 50 लाख रुपयांपर्यंत अनुदान! Read More »




