अत्यावश्यक भांडी संच योजनेचा अर्ज कसा करावा?
बांधकाम कामगारांचे जीवन हे असुरक्षित व अनिश्चिततेने अनेकदा भरलेले असते. यामुळे त्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाच्याद्वारे अनेक योजना राबवल्या जातात त्यापैकीच एक म्हणजे “अत्यावश्यक वस्तूंचा संच योजना”. या योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरगुती वापरातील आवश्यक वस्तूंचा एक मोफत संच देण्यात येतो. ही योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत राबवली जाते. या …




