शेतकरी सौर कृषी वाहिनी या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी हेक्टरी मिळवू शकतात सव्वा लाख रुपये.
आज आपण सदर लेखातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 या योजनेबद्दलची माहिती पाहणार आहोत. ही योजना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचा विचार करून त्यांना चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर राज्यातील सौर ऊर्जा निर्मिती वाढवण्यासाठी देखील सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आपली जमीन सरकारला भाडेतत्त्वावर देऊ शकतात व दरवर्षी हेक्टरी …