Blog

Your blog category

आता जमीन खरेदी दस्ताच्या फेरफार नोंदी होणार विनाविलंब?

आता जमीन खरेदी केल्यानंतर नोंदणीकृत दस्तांचा फेरफार करताना हरकत घेणारे जमीनमालक किंवा संबंधितांशी संबंधित नसल्यास अशा हरकती आता मंडळ अधिकारीच फेटाळून लावून फेरफार नोंदी करणार आहेत. त्याचबरोबर फेरफार प्रकरणाशी संबंधित असणाऱ्यांच्या हरकतीवरही 90 दिवसाच्या आत सुनावणी घेऊन निर्णय द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्यामार्फत देण्यात आलेले आहेत. जर एखाद्या प्रकरणात चुकीची, बिनआधार तक्रार दाखल …

आता जमीन खरेदी दस्ताच्या फेरफार नोंदी होणार विनाविलंब? Read More »

भूमिअभिलेख विभागामार्फ़त सातबारा उताऱ्यांमधील चुकांच्या दुरुस्तीसाठी नवीन निर्णय!

सातबारा उताऱ्यांमधील चुकांच्या दुरुस्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या 155 कलमाबाबत तहसीलदारांवर आता निर्बंध घातले गेलेले आहेत. आता इथून पुढे 155 कलमाचे आदेश ऑनलाईनच करावे लागणार आहेत. ऑफलाईन फेरफार आता करता येणार नाहीत, असे स्पष्ट आदेश भूमी अभिलेख विभागामार्फत देण्यात आलेले आहेत. आता आदेश फेरफरांची नोंद कोणी व कशी केली याची ऑनलाईन पडताळणी होणार असल्यामुळे तलाठ्यांपासून तहसीलदारांपर्यंत सर्वांनाच …

भूमिअभिलेख विभागामार्फ़त सातबारा उताऱ्यांमधील चुकांच्या दुरुस्तीसाठी नवीन निर्णय! Read More »

शेत जमिनीची वाटणी नेमकी कशी करण्यात येते?

देशाची लोकसंख्या एवढी वाढलेली आहे की, आता राहिला देखील जागा शिल्लक नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये जमिनीवरून होणारे वाद काही नवीन नाहीत. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जमिनीचे वाद कोर्टापर्यंत गेलेले आहेत. आजही अनेक प्रकारने कोर्टामध्ये प्रलंबित आहेत. यामध्ये मुख्यतः जमिनीच्या वाटणीवरून होणारे वाद पाहायला मिळतात. शेत जमिनीची वाटणी करताना कायदेशीर प्रक्रियांचे पालन करावे लागत …

शेत जमिनीची वाटणी नेमकी कशी करण्यात येते? Read More »

कृषीपूरक व्यवसाय करण्यासाठी आता या योजनेच्या माध्यमातून मिळणार 50 लाख ते 1 कोटीपर्यंत कर्ज!

शासनाच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवक-युवतींना सहभागी घ्यावा व यातून यशस्वी उद्योजक निर्माण व्हावे, या हेतूने योजनेमध्ये अनेक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. नवीन सुधारणेनुसार स्वयंम रोजगार व उद्योग उभाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या युवक-युवतींना 50 लाखापासून ते 1 कोटीपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना बेरोजगार व उद्योगधंदा करण्याची …

कृषीपूरक व्यवसाय करण्यासाठी आता या योजनेच्या माध्यमातून मिळणार 50 लाख ते 1 कोटीपर्यंत कर्ज! Read More »