Blog

Your blog category

महाडीबीटी पोर्टलवरील योजनांचा लाभ घेताना ही चूक केली तर 5 वर्ष शेतकरी ब्लॉक!

महाडीबीटी पोर्टलवरती सर्व शेतकऱ्यांसाठी भरपूर अशा योजना राबवल्या जातात. या योजना राबवत असताना काही महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आलेले आहेत. यामध्ये काही चूक केली तर 5 वर्ष त्या शेतकऱ्याला ब्लॉक करण्यात येणार आहे. या संदर्भातील महत्त्वपूर्ण GR काढण्यात आलेला आहे. महाडीबीटी प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थी निवडीमधील पारदर्शकता लाभ देण्यामधील गतीमानता टिकवून राहावी यासाठी विद्यमान लॉटरी कार्यप्रणालीच्या …

महाडीबीटी पोर्टलवरील योजनांचा लाभ घेताना ही चूक केली तर 5 वर्ष शेतकरी ब्लॉक! Read More »

लाडकी बहीण योजनेची E-KYC करताना येत अ‍सलेल्या error वरती आदिती तटकरे यांनी दिली, महत्त्वपूर्ण माहिती?  

मागील वर्षी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहा 1500 रुपये देण्याचे सरकारने जाहीर केलेले आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. परंतु काही अपात्र महिलांनी ही या योजनेचा लाभ घेतला असल्याचे लक्षात आल्यामुळे शासनाने लाडकी बहिणी …

लाडकी बहीण योजनेची E-KYC करताना येत अ‍सलेल्या error वरती आदिती तटकरे यांनी दिली, महत्त्वपूर्ण माहिती?   Read More »

मोबाईलवरून आता आधार कार्ड अपडेट करता येणार; लवकरच नवीन ॲप लॉन्च होणार?

केंद्र शासन हे आधार कार्ड धारकांसाठी नवीन मोबाईल ॲप्लिकेशन आणण्याच्या तयारीमध्ये आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण(UIDAI) या मोबाईल ॲपची तयारी करत आहे. या ऑल इन अ‍ॅपमध्ये नागरिकांना त्यांची वैयक्तिक माहिती सहज व झटपट अद्यावत करता येणार आहे. त्यासाठी त्यांना आधार सेवा केंद्रावरती जाण्याची गरज भासणार नाही. आधार कार्डधारकांना त्यांचे नाव, पत्ता, जन्मतारीख व इतर माहिती …

मोबाईलवरून आता आधार कार्ड अपडेट करता येणार; लवकरच नवीन ॲप लॉन्च होणार? Read More »

पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आले?

मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती व उपायोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी, असे निर्देश बॅंकाना दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकरी वर्ग सध्या अडचणीत आहे. त्यामुळे बॅंकांनी वसुली थांबवावी असे स्पष्ट निर्देश दिलेले आहे. त्याचबरोबर पूरग्रस्त कुटुंबांना गहू-तांदूळ, डाळी …

पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आले? Read More »