Blog

Your blog category

आता विहिरीसाठी 4 लाख रुपयांपर्यंत देण्यात येणारा अनुदान!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकरी व आदिवासी शेतकरी यांच्यासाठी राबवली जाणारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध बाबींसाठी अर्थसहाय्य केले जाते. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून फक्त वनपट्टेधारक शेतकऱ्यांसाठी इंधन विहीर 50 हजार रुपये आर्थिक मर्यादेत मंजूर केले जातात. या योजनेची …

आता विहिरीसाठी 4 लाख रुपयांपर्यंत देण्यात येणारा अनुदान! Read More »

प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे खालील तीन चुका केल्या तर सरकार घेईल परत!

शासनाची प्रधानमंत्री आवास योजना ही एक महत्त्वकांशी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील निम्न व मध्यमवर्गीय लोकांना परवडणाऱ्या घरांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते.पण योजनेच्या काही महत्त्वाच्या अटींचे पालन केले नाही तर शासन या योजनेच्या माध्यमातून दिलेले अनुदानाची रक्कम देखील काढून घेऊ शकते. …

प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे खालील तीन चुका केल्या तर सरकार घेईल परत! Read More »

होमगार्डच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य शासनाचा मोठा निर्णय.

राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. सरकारद्वारे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. राज्य मंत्रिमंडळात यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी सरकारने पहिल्या टप्पात सुमारे 2 हजार 399 कोटी रुपयांच्या वाटपाला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता राज्याची कायदा व सुव्यवस्था अबादीत राहावी यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या होमगार्डसंदर्भातही …

होमगार्डच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य शासनाचा मोठा निर्णय. Read More »

राज्यातील दस्त नोंदणी पाच दिवस बंद राहणार!

राज्यात शनिवारपासून (ता.12) क्लाऊड मायग्रेशनसाठी व्हर्च्यअल ट्रेझरीने 16 ऑक्टोबरपर्यंत ग्रॉस सर्व्हर प्रणाली बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे पाच दिवस दस्तनोंदणी बंद राहणार आहे. शनिवारी(ता.12) व रविवार(ता.13) हे सुट्टीचे दिवस सोडून देता सोमवार(ता.14) ते बुधवार(ता.16) या दिवसापर्यत शेतजमीन, घर व जागा खरेदी-विक्रीची दस्त नोंदणी करता येणार नाही. राज्यभरातील सहदुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्री दस्तनोंदणी राज्य सरकारच्या …

राज्यातील दस्त नोंदणी पाच दिवस बंद राहणार! Read More »