आता विहिरीसाठी 4 लाख रुपयांपर्यंत देण्यात येणारा अनुदान!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकरी व आदिवासी शेतकरी यांच्यासाठी राबवली जाणारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध बाबींसाठी अर्थसहाय्य केले जाते. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून फक्त वनपट्टेधारक शेतकऱ्यांसाठी इंधन विहीर 50 हजार रुपये आर्थिक मर्यादेत मंजूर केले जातात. या योजनेची …
आता विहिरीसाठी 4 लाख रुपयांपर्यंत देण्यात येणारा अनुदान! Read More »