ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना सुरू आहेत ते ऑनलाईन मोबाईल वरती घरी बसल्या पाहता येणार.
मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 कलम 5 नुसार ग्रामपंचायत गावात असण्यासाठी किमान गावात 600 लोकसंख्या असणे आवश्यक आहे तर डोंगराळ भागात हे प्रमाण 300 लोकसंख्याचे आहे. सर्व योजनांचा लाभ लोकांपर्यंत पुरवता यावा यासाठी जिल्हा पातळी व ग्रामपंचायत असे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. ग्रामपंचायत ही गावचा कारभार चालवत असते. तसेच केंद्र व राज्य सरकारकडून येणाऱ्या योजनांना गावातील …
ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना सुरू आहेत ते ऑनलाईन मोबाईल वरती घरी बसल्या पाहता येणार. Read More »




