Blog

Your blog category

किर्तनकार व वारकऱ्यांसाठी पेन्शन; मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापना करण्याचा निर्णय.

राज्यातील किर्तनकार व वारकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी त्याचबरोबर सोयी- सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापना करण्याचा निर्णय रविवारी राज्य शासनाने घेतला आहे. जे वारकरी परंपरेने महिन्याची पायी वारी करतात त्यांना महामंडळाच्या माध्यमातून वृद्ध काळात ‘वारकरी पेन्शन योजना’ सुरू करण्यात येणार आहे. तसेच राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. …

किर्तनकार व वारकऱ्यांसाठी पेन्शन; मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापना करण्याचा निर्णय. Read More »

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024. देशातील जेष्ठांना महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा.

आज आपण सदर लेखातून आनंदाची तसेच महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्यातील सर्वधर्म मधील जेष्ठ नागरिकांना म्हणजेच 60 वर्ष व त्यावरील नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ राबवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केला आहे. या योजनेचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे. चला तर मग सदर लेखातून …

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024. देशातील जेष्ठांना महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा. Read More »

बँक KYC करण्यासाठी लाईनमध्ये थांबण्याची गरज नाही; आता घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने बँक केवायसी करता येणार.

आज आपण सदर लेखातून अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आता कोणत्याही कामासाठी बँकेच्या शाखेत जाण व तासभर रांगेमध्ये उभे राहणे जुने झाले आहे. कारण बहुतेक प्रक्रिया आता ऑनलाईन झाली आहे. आता KYC अपडेट करण्यासाठी देखील बँक मध्ये जाण्याची गरज नाही. भारतीय रिझर्व बँकेने (RBI) ग्राहकांसाठी नवीन सोय उपलब्ध करून दिली आहे. जर तुमची KYC …

बँक KYC करण्यासाठी लाईनमध्ये थांबण्याची गरज नाही; आता घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने बँक केवायसी करता येणार. Read More »

देशात पुरेशा प्रमाणात कांदा असतानाही व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानमधून केला कांदा आयात; शेतकरी संघटनेची कांदा आयात बंद करण्याची मागणी!

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. भारतातील व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तान किंवा इतर कोणत्या देशातून कांदा आयात करू नये यासाठी, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांनी केंद्र सरकारकडे कांद्याच्या आयातीवर संपूर्ण बंदी घालावी अशी मागणी केली आहे. मागील आठवड्यात अफगाणिस्तान येथून दिल्लीतील काही व्यापाऱ्यांनी कांदा आयात केला आहे. महाराष्ट्राबरोबरच …

देशात पुरेशा प्रमाणात कांदा असतानाही व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानमधून केला कांदा आयात; शेतकरी संघटनेची कांदा आयात बंद करण्याची मागणी! Read More »