Blog

Your blog category

विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्याची मुदत

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची त्याचबरोबर आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आता जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्याची मुदत वाढ देण्यात आलेली आहे. म्हणजेच अर्ज दाखल केल्यापासून 6 महिन्याचा वेळ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. राज्यातील अतिमागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक, सामाजिक …

विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्याची मुदत Read More »

5 रुपये प्रति लिटर गाय दूध अनुदानासाठी अर्ज करण्याची मुदत आता 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. गायीच्या दुधाला 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याबाबत निर्णय शासनाने आता 30 सप्टेंबर पर्यंत चालू राहणार आहे. जे दूध उत्पादक शेतकरी राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करतात त्यांना या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सहकारी संघ, खाजगी …

5 रुपये प्रति लिटर गाय दूध अनुदानासाठी अर्ज करण्याची मुदत आता 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. Read More »

RTEच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची उद्यापासून होणार पडताळणी; पालकांना आजपासून मेसेज येणार.

जे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या माध्यमातून 25% आरक्षण जागा मिळवण्यासाठी पात्र ठरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी ही मंगळवारपासून (ता. 23) सुरू होणार आहे. त्याबाबत पालकांना आजपासून (ता. 22) मेसेज पाठवले जाणार आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी दिली आहे. सन 2024-25 साठी RTE अंतर्गत प्रवेशासाठी लॉटरीद्वारे जे विद्यार्थी पात्र ठरले आहेत त्यांच्या पालकांना …

RTEच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची उद्यापासून होणार पडताळणी; पालकांना आजपासून मेसेज येणार. Read More »

आता जमिनीची अचूक मोजणी होणार फक्त 1 तासात.

आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी आनंदाची तसेच महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आता शेतकऱ्यांची जमीन मोजणीची चिंता मिटली आहे. कारण आता एका तासात जमिनीची अचूक मोजणी होणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या जमीन मोजण्याची वेळोवेळी गरज लागत असते. भरपूर वेळा शेतजमिनीचा विषय कोर्टात असतो किंवा भावाभावांमध्ये जमिनीचे वाद सुरू असतात. त्यावेळी जमिनीच्या  हिस्सेदारांकडून किंवा जमिनीच्या मालकांकडून भूमी …

आता जमिनीची अचूक मोजणी होणार फक्त 1 तासात. Read More »