आरटीईच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आलेले आहे.
आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहोत. शिक्षण हक्क कायद्याच्या माध्यमातून म्हणजेच आरटीईच्या माध्यमातून खाजगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला आता पाच ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे अजूनही पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतलेला नसेल त्यांच्यासाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. ही माहिती परिपत्रकाच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी …
आरटीईच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आलेले आहे. Read More »




