mahatvachimahiti.com

केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात शुल्कामध्ये 20 टक्के कपात; तसेच कांद्यावरील किमान निर्यात मूल्य देखील हटवले गेले.

केंद्र सरकारने कांद्यावरील 550 डॉलर प्रतिटन किमान निर्यात मूल्य हटवले आहे. तसेच निर्यात शुल्कामध्ये 20% कपात करीत कांदा उत्पादकांना दिलासा दिलेला आहे. शुक्रवारी वाणिज्य मंत्रालयाचे परदेश व्यापार महासंचालक संतोष कुमार सारंगी यांच्या स्वाक्षरीने एक अध्यादेश जारी करण्यात आलेला आहे. यामध्ये सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्याची अट काढून, तसेच निर्यात शुल्कातही निम्मे कमी करून म्हणजेच 20 टक्क्यांवर …

केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात शुल्कामध्ये 20 टक्के कपात; तसेच कांद्यावरील किमान निर्यात मूल्य देखील हटवले गेले. Read More »

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणास बुधवारपर्यंत मुदतवाढ.

राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त अभियानांतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन अनुदानासाठी आधार प्रामाणिक करण्यास 18 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेले आहे. राज्यातील अजूनही 16 हजार शेतकऱ्यांचे आधार प्रामाणीकरण शिल्लक असल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले आहे. जे शेतकरी नियमित पीक कर्ज फेड करतात …

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणास बुधवारपर्यंत मुदतवाढ. Read More »

एका कुटुंबातील किती लोक आयुष्यमान कार्ड काढू शकतात?; सरकारने नुकताच बदलला ‘हा’ नियम.

आयुष्यमान भारत योजना ही लोकांना मोफत उपचार देणारी एक योजना आहे. शासनाद्वारे चालवल्या जाणाऱ्या या आरोग्य योजनेत अर्ज केल्यानंतर आयुष्यमान कार्ड तयार केले जाते व त्यानंतर त्याद्वारे 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार करता येतात. शासनाच्या मार्फत दरवर्षी हे संरक्षण दिले जाते व हा खर्च उचलला जातो. बुधवारी झालेल्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 70 वर्षावरील सर्व वृद्धांना …

एका कुटुंबातील किती लोक आयुष्यमान कार्ड काढू शकतात?; सरकारने नुकताच बदलला ‘हा’ नियम. Read More »

अखेर दूध अनुदान वाटपास मुहूर्त लागला.

शेतकऱ्यांना दुधाचे अनुदान कधी मिळणार? या बाबतीतील बातमी सकाळमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसामध्येच अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील साई प्रसाद दूध प्रकल्पातील 513 व इंदापूर तालुक्यातील श्रीराम दूध प्रकल्पातील 69 अशा एकूण 582 शेतकऱ्यांच्या खातात 14 लाख 96 हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आलेले आहे. पुणे जिल्ह्यातील …

अखेर दूध अनुदान वाटपास मुहूर्त लागला. Read More »