या रेशनकार्डधारकांना 1 नोव्हेंबर पासून धान्य मिळणार नाही.
देशातील नागरिकांसाठी भारत सरकार हे अनेक योजना राबवत आहे. तसेच देशातील अनेक लोकांना सरकारी योजनेचा लाभ देखील मिळत आहे. यामध्ये बहुतेक करून गरजू गरीब लोकांचा समावेश आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून भारत सरकार गरजू गरीब लोकांना अत्यंत कमी दरात रेशन धान्य पुरवते. या सरकारी कमी किमतीच्या रेशन धान्य योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या लोकांकडे शिधापत्रिका असणे …
या रेशनकार्डधारकांना 1 नोव्हेंबर पासून धान्य मिळणार नाही. Read More »




