मागेल त्याला सौर कृषीपंपासाठी अर्ज सुरू, ऑनलाईन अर्ज कसा करावा.
सौर कृषी पंप योजना ही ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे व ज्या शेतकऱ्याकडे शेतीच्या सिंचनासाठी पारंपारिक पद्धतीने वीजपुरवठा नाही अशा शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून राज्यात कृषी पंप बसवण्यात येतात. महाराष्ट्रात 2015 पासून सौर ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेऊन सौर कृषी पंप योजना राबवल्या जातात. या अगोदर अटल सौर कृषी पंप योजना व …
मागेल त्याला सौर कृषीपंपासाठी अर्ज सुरू, ऑनलाईन अर्ज कसा करावा. Read More »




