महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4 था हप्ता जमा.
आज आपण सदर लेखातून शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची त्याचबरोबर आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्यातील गरजू शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारद्वारे चालवली जाणारी एक महत्त्वकांक्षी योजना आहे. राज्य सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून दर चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये DBT द्वारे पाठवले जातात. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला एका वर्षात 6 …
महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4 था हप्ता जमा. Read More »




