आता वारस नोंद ऑनलाईन करता येणार!
नागरिकांना आता ऑनलाईन वारस नोंद करता येणार आहे. नागरिकांना ई-फेरफार प्रणाली प्रणालीला पूरक असलेल्या हक्क प्रणालीचा वापर करून वारस नोंद सात-बारावरील इकरार नोंदी, मयतांचे नाव कमी करणे, अपाक कमी करणे इत्यादी विविध कामे करता येणार आहेत. त्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. नागरिकांना वारस नोंद, बोजा दाखल करणे, बोजा कमी, इकरार नोंदी, मयताचे …




