mahatvachimahiti.com

सातबारा उताऱ्यामधील चुक दुरुस्त करण्याची ऑनलाईन प्रक्रिया!

सातबारा उतारा हे शेतीशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांमधील सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. परंतु संगणकीकृत प्रणालीमध्ये टायपिंग करताना किंवा हस्तलिखित उताऱ्यांचे संगणकीकरण करताना काही चूक होण्याची शक्यता असते. या अशा चुकांमुळे जमिनीच्या नोंदीत तफावत निर्माण होते. त्यामुळे भविष्यात मालकी हक्क, वारसाहक्क किंवा खरेदी-विक्री प्रक्रियेत अडचणी येण्याची शक्यता असते. जर ऑनलाईन सातबारा उतारा व हस्तलिखित सातबारा उताऱ्यात …

सातबारा उताऱ्यामधील चुक दुरुस्त करण्याची ऑनलाईन प्रक्रिया! Read More »

आता घरीबसल्या रेशन कार्ड ई-केवायसी करा तेही फक्त काही मिनिटांमध्ये?

शासनाने शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे. ई-पॉस मशीनद्वारे स्वस्त धान्य दुकानातून ई-केवायसी केली जात आहे. परंतु लहान मुले व वृद्ध लोकांच्या बोटांचे ठसे व डोळ्यांद्वारे स्कॅन करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने NICच्या सहकार्याने Mera E-KYC हे अ‍ॅप सुरू केलेले आहे. आता लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानात न जाता काही मिनिटांमध्ये स्वतःची आणि त्यांच्या …

आता घरीबसल्या रेशन कार्ड ई-केवायसी करा तेही फक्त काही मिनिटांमध्ये? Read More »

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याला जास्तीत जास्त किती जमीन खरेदी करता येऊ शकते?

महाराष्ट्र राज्यातील लागवड योग्य जमीन कमी होत चालली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वाढती लोकसंख्या व शहरीकरण. वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीचे मोठ्या प्रमाणात विभाजन होत चालले आहे. त्यामुळे राज्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तसेच अनेक जण आता नवीन शेतजमीन खरेदी करण्याचा विचार करत आहेत. जर शेती करण्यासाठी त्याचबरोबर गुंतवणूक म्हणून शेतजमिनी खरेदी करण्याचा …

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याला जास्तीत जास्त किती जमीन खरेदी करता येऊ शकते? Read More »

‘नमो किसान सन्मान निधी’ योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणार इतके रुपये!

शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासन समर्पित आहे व त्या दिशेने तसे प्रयत्न देखील सुरू आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात होत आहे. राज्य शासन देखील केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी’ योजनेच्या माध्यमातून 6 हजार रुपये देते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अर्थसाह्य आता लवकरच 3000 रुपयांनी वाढवण्यात …

‘नमो किसान सन्मान निधी’ योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणार इतके रुपये! Read More »