mahatvachimahiti.com

शेत जमिनीची वाटणी नेमकी कशी करण्यात येते?

देशाची लोकसंख्या एवढी वाढलेली आहे की, आता राहिला देखील जागा शिल्लक नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये जमिनीवरून होणारे वाद काही नवीन नाहीत. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जमिनीचे वाद कोर्टापर्यंत गेलेले आहेत. आजही अनेक प्रकारने कोर्टामध्ये प्रलंबित आहेत. यामध्ये मुख्यतः जमिनीच्या वाटणीवरून होणारे वाद पाहायला मिळतात. शेत जमिनीची वाटणी करताना कायदेशीर प्रक्रियांचे पालन करावे लागत …

शेत जमिनीची वाटणी नेमकी कशी करण्यात येते? Read More »

कृषीपूरक व्यवसाय करण्यासाठी आता या योजनेच्या माध्यमातून मिळणार 50 लाख ते 1 कोटीपर्यंत कर्ज!

शासनाच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवक-युवतींना सहभागी घ्यावा व यातून यशस्वी उद्योजक निर्माण व्हावे, या हेतूने योजनेमध्ये अनेक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. नवीन सुधारणेनुसार स्वयंम रोजगार व उद्योग उभाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या युवक-युवतींना 50 लाखापासून ते 1 कोटीपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना बेरोजगार व उद्योगधंदा करण्याची …

कृषीपूरक व्यवसाय करण्यासाठी आता या योजनेच्या माध्यमातून मिळणार 50 लाख ते 1 कोटीपर्यंत कर्ज! Read More »

मोफत बियाणे योजना लॉटरी यादी जाहीर!

आज आपण सदर लेखातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची त्याचबरोबर दिलासा देणारी बातमी घेऊन आलेलो आहोत. केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- गळीतधान्य या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 100% अनुदानावर देण्यात येणाऱ्या सोयाबीन बियाणे संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून सोयाबीन बियाणांसाठी ऑनलाईन अर्ज केला होता, त्यांच्यासाठी लॉटरी प्रक्रिया यशस्वीरित्या …

मोफत बियाणे योजना लॉटरी यादी जाहीर! Read More »

पीएम किसान योजनेचा बंद झालेला हप्ता होणार पुन्हा चालू… फक्त हे करा.

देशभरातील लाखो शेतकऱ्यांना भारत सरकारच्याद्वारे राबवण्यात येणाऱ्या प्रंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळत असते. या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये थेट डीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात. परंतु काही शेतकऱ्यांनी चुकीने किंवा गैरसमजाने “Voluntary Surrender” हा पर्याय निवडला व त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळणे बंद झाले. ही …

पीएम किसान योजनेचा बंद झालेला हप्ता होणार पुन्हा चालू… फक्त हे करा. Read More »