दुष्काळी सवलत त्याचबरोबर निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत दिली जाणार?
शासनाच्या माध्यमातून अस्मानी संकटामुळे खसलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पूरग्रस्त भागात नुकसानीसाठी तातडीची 10 हजार रुपयांची मदत देण्यात आलेले आहे. अशा संकट काळामध्ये अन्नदाता बळीराजाच्या मदतीसाठी शासन धावून आलेले आहे. खरडून गेलेल्या जमिनींना प्रति हेक्टर 47 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर मनरेगाच्या म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना माध्यमातून …
दुष्काळी सवलत त्याचबरोबर निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत दिली जाणार? Read More »




