mahatvachimahiti.com

बोगस पिक विमा योजनेचा फसवणूक करून लाभ घेणाऱ्यांची नावे जाणार ‘या’ यादीमध्ये!

राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना ही विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानी पासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टीने राबवली जाते. एखाद्या अर्जदारने जर बोगस किंवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांना पुढील किमान पाच वर्ष काळ्या यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही. खरीप हंगाम योजनेतील पिकांमध्ये भात, खरीप ज्वारी, …

बोगस पिक विमा योजनेचा फसवणूक करून लाभ घेणाऱ्यांची नावे जाणार ‘या’ यादीमध्ये! Read More »

पुरंदर विमानतळासाठी ठरलेल्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना काय काय मिळणार?

राज्य शासनाने पुरंदर विमानतळासाठी संमतीने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आता या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या शेतकऱ्यांना एकूण जमिनीच्या 10 टक्के विकसित भूखंड देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर रोख रक्कम म्हणून सध्याच्या दराच्या चारपट मोबदलाही देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांचा विरोध संपून …

पुरंदर विमानतळासाठी ठरलेल्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना काय काय मिळणार? Read More »

नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 100% राज्य पुरस्कृत योजनेचा लाभ कसा घ्यावा?

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन 100% राज्य पुरस्कृत योजना ही राज्यातील नैसर्गिक शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा शेतकरी बांधावरच निर्माण करतील यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना राज्यातील सर्व 34 जिल्ह्यांसाठी लागू असणार आहे. सदर योजनेचा उद्देश- सदर योजनेचे स्वरूप/बाबी/घटक/अनुदान मर्यादा- सदर योजनेचे लाभार्थी पात्रतेचे निकष- कार्यान्वयीन यंत्रणा- राज्यस्तरावर कृषी संचालक (आत्मा), जिल्हास्तरावर-प्रकल्पसंचालक, आत्मा (सर्व) …

नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 100% राज्य पुरस्कृत योजनेचा लाभ कसा घ्यावा? Read More »

‘पीएम धन-धान्य कृषी’ योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी, नेमकी ही योजना काय आहे?

केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीमध्ये काल 16 जुलै 2025 रोजी ‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना नावाची एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे व या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (16 जुलै 2025) रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे. ही योजना 2025-26 पासून सुरु होणार आहे व ती योजना पुढील सहा वर्षे चालणार आहे. यामध्ये देशातील 100 जिल्ह्यांचा समावेश असणार …

‘पीएम धन-धान्य कृषी’ योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी, नेमकी ही योजना काय आहे? Read More »