शेतकऱ्यांना नाफेड एनसीसीएफ कडून कांद्याला मिळाला कमी भाव. आता वाणिज्य मंत्रालय कांद्याचे दर ठरवणार.
कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे कांद्याचे दर हे आता थेट वाणिज्य मंत्रालयाकडून ठरवले जाणार आहेत, असे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा देणे केले बंद- केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेच्या माध्यमातून होणारी कांदा खरेदी ही शेतकऱ्यांच्या हिताची …




