mahatvachimahiti.com

इन्श्युरन्सशिवाय वाहन चालवणे बेकायदेशीर आहे का?

आज आपण सदर लेखातून इन्श्युरन्सशिवाय वाहन चालवणे बेकायदेशीर आहे का? व जर आपण इन्शुरन्स शिवाय वाहन चालवत असाल तर त्याला काय शिक्षा आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. इन्श्युरन्सशिवाय वाहन चालवणे बेकायदेशीर आहे का?- मोटर व्हेईकल्स अ‍ॅक्ट 1998 नुसार कार इन्श्युरन्स पॉलिसी शिवाय वाह्न चालविणे कायद्याच्या विरोधात आहे. भारतात थर्ड पार्टी लायबिलिटी इन्श्युरन्स हा मॅंडेट …

इन्श्युरन्सशिवाय वाहन चालवणे बेकायदेशीर आहे का? Read More »

जर दुष्काळग्रस्त ई-केवायसी करूनही पैसे आले नाहीत तर लगेच करा हे काम.

शेतकऱ्यांचे दुष्काळ व अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने ई-केवायसी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले आहे, तरी त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर आपण सांगितलेले खालील काम करावे.   कोणत्या शेतकऱ्यांचा खात्यात पैसे जमा झाले आहेत?- ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे, त्या खात्यावरती …

जर दुष्काळग्रस्त ई-केवायसी करूनही पैसे आले नाहीत तर लगेच करा हे काम. Read More »

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना महाराष्ट्र

सदर योजनेची माहिती- सदर योजनेचे तीन प्रकार- सदर योजनेचा व्याजदर व अटी- सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे– सदर योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत- नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा धन्यवाद! ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

कांदा चाळ अनुदान योजना 2024; अर्ज सुरू

सदर योजनेची माहिती–      कांदा हा कमी कालावधीत येणारे पीक आहे; परंतु कधी कधी कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याला भावच मिळत नाही. रब्बी हंगामातील कांदा हा साठवून ठेवता येतो. परंतु काही वेळेस कमी बाजारभावातही शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतो. कारण शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्याची काहीच व्यवस्था नसल्यामुळे तो त्यांना बाजारात न्यावा लागतो.     या सर्व गोष्टींचा विचार करून …

कांदा चाळ अनुदान योजना 2024; अर्ज सुरू Read More »