कृषी क्षेत्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 152 लाख कोटींची तरतूद. जाणून घेऊया त्यात कोण कोणत्या बाबींचा समावेश आहे.
आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आज केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. मोदी 3.0 सरकारचा पहिल्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, ऊर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, …




