{अर्ज पुन्हा सुरू} मागेल त्याला शेततळे योजनेत वाढ
शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होते. अशावेळी शेतातील पिकांना पाणी देण्याचे दुसरे साधन नसते. पाण्याची कमतरता भरून काढण्याचा उत्तम पर्याय म्हणजे शेततळे. आपले सरकार हे शेततळ्यासाठीच्या विविध योजना राबवत असते. आता आपण वैयक्तिक शेततळे ही करू शकता. आता शासनाने 30*30 शेततळ्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात बदल केला आहे. शेतकरी बंधू आता ऑनलाइन …
{अर्ज पुन्हा सुरू} मागेल त्याला शेततळे योजनेत वाढ Read More »